आता पर्यंत मी जे काही तुटके-फुटाके मराठी लिहिले आहे, ते ह्या जागी मांडत आहे...
तू आसपास नसताना, संध्याकाळ ही पोकळ होते. तुज आठव गहिरा होतो, मन डोह सावळा होते...
विरहाच्या कातरवेळी, सुचतात तुझी मज गाणी. आठवणींचा किनारा शोधी, डोळ्यांतील खारे पाणी...
No comments:
Post a Comment